बाळासाहेब थोरात यांच्यासारखा मोहरा विधानसभेत नाही ही महाराष्ट्राची खंत – खासदार संजय राऊत

संगमनेर (प्रतिनिधी) –सहकार, ग्रामीण विकास ,दूध व्यवसाय, आर्थिक समृद्धी, कृषी, शिक्षण आणि निळवंडे धरणाचे पाणी देऊन या भागामध्ये समृद्धी निर्माण करण्याचे काम माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सतत…

error: Content is protected !!