संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावात घडलेल्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गावातील पीरबाबा नगर परिसरातील मांग गारुडी समाजातील दोन नागरिकांच्या मोटरसायकलींना एका अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री पेटवून दिल्याची धक्कादायक घटना…