अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा! महायुती सरकारचा ८४६ कोटींचा ‘सुवर्णनिर्णय’

अहिल्यानगर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील…

error: Content is protected !!