दिनांक.22 फेब्रुवारी 2026 रविवार सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते संगमनेर नगरपरिषदेला राज्यस्तरीय पुरस्कार — पर्यावरण संवर्धनातील भरीव कामगिरीला गौरव संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी वसुंधरा अभियान…
३ ग्रामपंचायतींना दीड कोटींची बक्षीस सलग पाचव्यांदा जिल्हा परिषदेचा दबदबा | पर्यावरण संवर्धनात अहिल्यानगर ठरला राज्यासाठी आदर्श मॉडेल ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात…